Bandu Deshmukh
@bandu_deshmukh
जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण लोकसभा 🌺 हाक तुमची. 🤝 साथ आमची.. 🌺
मुंबईच्या बेस्टच्या बसेस वडाळा इथल्या डेपोत. गेले वर्षभर कोर्टात केस चालू असल्यानं आणि कंत्राटदारांना पैसे न दिल्याने पडून आहेत.. त्यांची अवस्था बघा. “द हिंदू” मध्ये आज आलेलं हे अप्रतिम छायाचित्र. एकंदरच राज्यकारभार कसा चालला आहे ह्यावर प्रकाश टाकणारं. धन्यवाद, @TheHindu…
भारतीय रेल्वे मध्ये जवळपास ३० हजार जागा आहेत...३० ऑगस्ट पासून अर्ज भरायला सुरुवात आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठी मुलांपर्यंत पोचवा ही माहिती पोहचवा... @Abhimhamunkar13 @mnsadhikrut @anilshidore @HarshadPatilMNS @MeGajananKale @RajThackeray @rajupatilmanase @UlhasnagarMns

कल्याण नांदिवली मध्ये ज्या परप्रांतीयाने मुलाने आमच्या एका मुलीला मारहाण केली होती त्याला मनसेचे योगेश गव्हाणे व साथीदारांनी पकडून त्याचा यथायोग्य पाहुणचार करून मानपाडा पोलिसांकडे नुकतीच हजर केला. सर्व मनसैनिकांचे अभिनंदन !
@abpmajhatv @TV9Marathi @Maharashtraltv @News18lokmat @NationMarathi @saamTVnews @bbcnewsmarathi @JaiMaharashtraN @mataonline @MahaNewsConnect @MaxMaharashtra @JaiMaharashtraN @AplaVartahar @MarathiVishwa @MILOKMAT @pudharionline @SakalMediaNews @punyanagari @PrahaarD @ANI
आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याला ३ महिने पुर्ण झाले. या हल्ल्यानंतर काही तासातच ४ संशयित दहशतवाद्यांचे रंगीत फोटो प्रसारित करण्यात आले होते, असेही सांगण्यात आले होते की हे दहशतवादी सुमारे २०० किलोमीटर दूर सीमापार पाकव्याप्त काश्मीर मधून पहलगाममध्ये घुसले.आपल्या देशात घुसून त्यांनी हे…
उल्हासनगर म.न.सेनेच्या वतीने महावितरणचे मुख्यअभियंता चिंतामणी मिश्रा यांची भेटघेऊन शहरातील विजेच्या तक्रारी संदर्भात चर्चा करण्यात आली यात प्रामुख्याने स्मार्टमिटरला मनसेचा विरोध असल्याचे स्पष्ट करण्यातआले.विजमिटर बदलतांना ग्राहकांची लेखीपरवानगी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली




ठाणे जिल्ह्यातील पूर्वी नवीमुंबईतच असलेली परंतु काही स्थानिक राजकारणाच्या कारणास्तव पालिकेतून बाहेर पडलेल्या १४ गावांचा विकास गेले अनेक वर्ष रखडला होता, आणि ही गावे पुन्हा नवीमुंबईत घेण्यात यावी यासाठी इथल्या स्थानिकांनी अनेक आंदोलने केली व हीच लोकभावना लक्षात घेऊन मी आमदार…
४ जुलै रोजी लोकार्पण झालेल्या पलावा पुलावर गुणवत्तेचा खुन …..! या पापाचे नाथ कोण ? @mieknathshinde @MMRDAOfficial #MMRDA #MSRDC #देसाईखाडी_काटई_पुल #पलावा_पुल #भ्रष्टनाथ
हा पहा मोदींचा देश आणि योगीच उत्तर प्रदेशातील मिर्झापूर मधील कारनामा लोक भारताच्या सैनिकाला मारत आहेत 😡 शाब्बास हाच विकास पहायचा होता 😡 फुकट्यांनो आमच्या भिकेवर वर गेलात ना तितकेच दाणकन् आपटणार आहात काँग्रेस ला त्यांचा माज घेऊन बुडाला आता वेळ तुमची आहे 🎯
आज १८ जुलै २०२५ रोजी, सायंकाळी मीरा-भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचं उदघाट्न केल्यानंतर तिथे जमलेल्या मराठी जनांना संबोधित केलं. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे १) त्या दिवशी मिठाईवाल्याच्या बाबतीत जो प्रसंग घडला तो साधा होता. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला म्हणून…
राजसाहेबांच्या आगमनावेळी गोविंदा पथकाची ०७ थरांची कडक सलामी...🚩
@DrSEShinde @mieknathshinde @Info_Thane1 @ThaneCollector @aajtak @TV9Marathi @MukeshVMakhija @maha_tourism @kumarailanibjp This is condition Ulhasnagar 1 jhulelal mandir Road, first day of challiya fast festival, worst condition, worst administration of ulhasnagar Mahanagarpalika
ज्या मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलणार नाही अशी मुजोरी दाखवणाऱ्या अमराठी व्यापाऱ्याला महाराष्ट्र सैनिकांनी दणका दाखवला, जिथे मराठीचा मोर्चा नाकारून घोडचूक करणाऱ्या सरकारला मराठी जनांनी विराट मोर्चा काढून मराठी एकजुटीची शक्ती दाखवली, त्या मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा या देशातील सगळ्यात…
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला ? ज्या विधानभवनात राज्यातील जनतेच्या समस्या व राज्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जातात,त्या विधानभवनात शिवीगाळ करत हाणामारीचे दृश्य अत्यंत लाजिरवाणे आहे.जो महाराष्ट्र देशाला दिशा देत आला, आज त्याच महाराष्ट्राला दिशा देण्याची गरज आहे का ?…
या देशावर महाराष्ट्र किंवा मराठी माणूस सोडून या देशात इतर जेवढी लोकं राहतात त्यांच्यातील कोणीही या देशावर राज्य नाही केलं,राज्य फक्त मराठी लोकांनी केलंय नाहीतर बाहेरच्या लोकांनी केलंय. #मराठा_साम्राज्य #हिंदवी_स्वराज्य #मराठी
सस्नेह जय महाराष्ट्र, १४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी…
मला महाराष्ट्र राज्य सेवेमधून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) या पदासाठी नामनिर्देशन प्राप्त झाले आहे. या निमित्ताने आज पुणे विभागीय आयुक्त मा. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार सर यांनी मला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभाशीर्वादामुळे अधिक प्रेरणा मिळाली.
देशद्रोह्यांचे कर्दनकाळ... न्यायाच्या रणांगणातील मुंबईचे खंदे योद्धे आता संसदेत ! १९९३ बॉम्बस्फोट, २६/११ हल्ला, अशा अनेक भीषण खटल्यांमध्ये आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारे, कायद्याच्या चौकटीत राहून खंबीर लढा देणारे विशेष सरकारी वकील, पद्मश्री अ…
१३ जुलै १६६० 💔 "शत्रूशी लढता देह हा धारातीर्थी पडावा, आले गनिम अंगावरी किती तरी या घोडखिंडीत अडवावा, फक्त माझा राजा विशाळगडी सुखरूप पोहोचावा." बाजीप्रभू, फूलाजीप्रभू, रायाजी बांधल आणि बांधलसेनेतील ३०० विरांना विनम्र अभिवादन. काय ते शौर्य, शतश: नमन 👏 #पावनखिंड
दहीहंडी आणि गणेशोत्सव येतोय त्यावेळी प्रत्येक मंडळानी T-shirts वर "महाराष्ट्रात फक्त मराठीच" ही tagline backside ला वापरून जनजागृती करावी.