Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
@rajupatilmanase
Leader-Maharashtra Navnirman Sena | Former Member of the Legislative Assembly - Kalyan Rural, Maharashtra.
जसे राज्यकर्ते तसे अधिकारी ! आज पुन्हा एकदा KDMC चे ३ भ्रष्ट अधिकारी एकाच दिवशी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात सापडले. एकंदरीतच सुंपूर्ण KDMC मधील जनता या भ्रष्ट सत्ताधारी व अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे फोफावलेल्या अनागोंदीच्या सापळ्यात अडकली आहे. परंतु याचे आमच्या शासन…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या खात्याचा कारभार बघा. ४ जुलै ला सुरू केलेल्या #पलावा_पुल आजची परिस्थिती ही अशी आहे. @Dev_Fadnavis @mieknathshinde @MMRDAOfficial @NDRFHQ #भ्रष्टाचार #कॅांक्रिट_घोटाळा #टक्केवारी #KDMC #कल्याण_शिळ #देसाईखाडी_काटई_पुल #पलावापुल
कल्याण नांदिवली मध्ये ज्या परप्रांतीयाने मुलाने आमच्या एका मुलीला मारहाण केली होती त्याला मनसेचे योगेश गव्हाणे व साथीदारांनी पकडून त्याचा यथायोग्य पाहुणचार करून मानपाडा पोलिसांकडे नुकतीच हजर केला. सर्व मनसैनिकांचे अभिनंदन !
काल महाराष्ट्राच्या जीआर रद्द विषयावर आपली भूमिका स्पष्ट करताना केंद्र सरकारनं म्हटलं आहे की, त्रिभाषा सूत्रात कोणत्या भाषा शिकवायच्या हा राज्याचा निर्णय आहे, महाराष्ट्र सरकारने रद्द केलेल्या शासन निर्णयाची माहिती आम्हाला दिली आहे. त्रिभाषा सूत्र कायम राहणार आहे, मात्र, भाषा…

आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याला ३ महिने पुर्ण झाले. या हल्ल्यानंतर काही तासातच ४ संशयित दहशतवाद्यांचे रंगीत फोटो प्रसारित करण्यात आले होते, असेही सांगण्यात आले होते की हे दहशतवादी सुमारे २०० किलोमीटर दूर सीमापार पाकव्याप्त काश्मीर मधून पहलगाममध्ये घुसले.आपल्या देशात घुसून त्यांनी हे…

कल्याण डोंबिवली महानगरपालिका व इथले राज्यकर्ते यांचा कारनामा….! काहीही करा आम्हाला इथून कोणीही हटवू शकत नाही, आम्हाला कोणी जाब विचारूच शकत नाही ही इथल्या लोकप्रतिनिधींची ठाम भावना झाली आहे.निवडणुका आल्या की दोन चार खोट्या योजना जनतेच्या तोंडावर फेकायच्या व बेंबीच्या देठापासून…

ठाणे जिल्ह्यातील पूर्वी नवीमुंबईतच असलेली परंतु काही स्थानिक राजकारणाच्या कारणास्तव पालिकेतून बाहेर पडलेल्या १४ गावांचा विकास गेले अनेक वर्ष रखडला होता, आणि ही गावे पुन्हा नवीमुंबईत घेण्यात यावी यासाठी इथल्या स्थानिकांनी अनेक आंदोलने केली व हीच लोकभावना लक्षात घेऊन मी आमदार…
४ जुलै रोजी लोकार्पण झालेल्या पलावा पुलावर गुणवत्तेचा खुन …..! या पापाचे नाथ कोण ? @mieknathshinde @MMRDAOfficial #MMRDA #MSRDC #देसाईखाडी_काटई_पुल #पलावा_पुल #भ्रष्टनाथ

आज १८ जुलै २०२५ रोजी, सायंकाळी मीरा-भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचं उदघाट्न केल्यानंतर तिथे जमलेल्या मराठी जनांना संबोधित केलं. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे १) त्या दिवशी मिठाईवाल्याच्या बाबतीत जो प्रसंग घडला तो साधा होता. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला म्हणून…
महाराष्ट्रात अनेक जाती धर्माचे लोक रहातात. अनेक राज्यांचे नागरीक गुण्यागोविंदाने राहतात त्यांनी इथली संस्कृती,इथली भाषा आत्मसात केली आहे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी हिंदी भाषा लादण्याचा प्रकार सुरू आहे. इथल्या विविध जाती धर्माच्या लोकांना मराठी बद्दल कधीही आकस राहीला नाही. काही…
#मराठी #महाराष्ट्र #राजठाकरे #मीरा_भाईंदर #सभा
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?' सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे…
ज्या मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलणार नाही अशी मुजोरी दाखवणाऱ्या अमराठी व्यापाऱ्याला महाराष्ट्र सैनिकांनी दणका दाखवला, जिथे मराठीचा मोर्चा नाकारून घोडचूक करणाऱ्या सरकारला मराठी जनांनी विराट मोर्चा काढून मराठी एकजुटीची शक्ती दाखवली, त्या मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा या देशातील सगळ्यात…
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला ? ज्या विधानभवनात राज्यातील जनतेच्या समस्या व राज्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जातात,त्या विधानभवनात शिवीगाळ करत हाणामारीचे दृश्य अत्यंत लाजिरवाणे आहे.जो महाराष्ट्र देशाला दिशा देत आला, आज त्याच महाराष्ट्राला दिशा देण्याची गरज आहे का ?…
ज्या मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलणार नाही अशी मुजोरी दाखवणाऱ्या अमराठी व्यापाऱ्याला महाराष्ट्र सैनिकांनी दणका दाखवला, जिथे मराठीचा मोर्चा नाकारून घोडचूक करणाऱ्या सरकारला मराठी जनांनी विराट मोर्चा काढून मराठी एकजुटीची शक्ती दाखवली, त्या मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा या देशातील सगळ्यात…