ANIL DESHMUKH
@AnilDeshmukhNCP
Former Home Minister of Maharashtra | @NCPspeaks Leader
शेतकऱ्यांच्या आणि जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर केलेल्या मोर्चा व आंदोलनांचे माझ्यावर १२ गुन्हे दाखल होते. आज काटोल फौजदारी न्यायालयाने या सर्व गुन्ह्यांमधून माझी व सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली.

भगवान शंकराच्या भक्ती आणि आराधनेचा पवित्र असा श्रावण महिन्यास आजपासून सुरुवात झाली. भगवान शंकराची कृपादृष्टी आपणा सर्वांवर राहो, हीच भगवान शंकरा चरणी प्रार्थना. श्रावण मासारंभ निमित्त सर्व भाविक-भक्तांना मंगलमय शुभेच्छा!

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या चौरागडावर भगवान महादेवाची पूजा करण्याचे भाग्य लाभले. यावेळी भगवान महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले.
विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आणि भगवान महादेवाचे दुसरे घर मानले जाणाऱ्या पंचमढी (मध्यप्रदेश) येथे भोलेबाबांचे आशीर्वाद घेतले. सातपुडा पवर्तरांगांच्या टेकड्यांमधील दुर्गमस्थानी वसलेल्या या तीर्थस्थळी आज माझ्या असंख्य सहकाऱ्यांच्या समवेत भगवान महादेवाला वंदन…




📍सिमरिया, छिंदवाड़ा (मध्यप्रदेश) 📌सिद्धेश्वर हनुमान मंदिर निष्ठा आणि शक्तीचे प्रतीक असणाऱ्या संकटमोचक मारुतीरायाला वंदन केले. शेतकरी सुखी होवो. सर्वांचे दुःख दूर होवो आणि घरोघरी सुख - समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली.
📍सिमरिया, छिंदवाड़ा (मध्यप्रदेश) 📌सिद्धेश्वर हनुमान मंदिर निष्ठा आणि शक्तीचे प्रतीक असणाऱ्या संकटमोचक मारुतीरायाला वंदन केले. शेतकरी सुखी होवो. सर्वांचे दुःख दूर होवो आणि घरोघरी सुख - समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! @AjitPawarSpeaks

मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की, मला असो संजय राऊत साहेबांसह इतरांना राजकीय बळी ठरवून आम्हाला फसवण्यात आलं. आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांनी जे निरीक्षण नोंदविले आहे, त्यातून ते सत्य आहे हे स्पष्ट झालंय.
माझ्या असंख्य सहकाऱ्यांच्या समवेत आज जामसावळी येथील श्री.हनुमान मंदिरात मारुतीरायाचे मनोभावे दर्शन घेतले. सर्वांवर कृपादृष्टी राहो आणि बळीराजा सुखी होवो, अशी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना केली.




आपल्या महाराष्ट्र राज्यात दररोज सरासरी ८ शेतकरी आत्महत्या होत आहेत. नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, बँकांचे सावकारांचे कर्ज, शेतमालाचे पडलेले बाजारभाव या सगळ्या समस्यांमुळे राज्यातील बळीराजा आज हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांशी संबंधित योजनांचे पैसे यांनी दीड वर्षापासून अडवून ठेवले…
पृथ्वीराज बाबा, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, अनिल देशमुख, अशी सुसंस्कृत अभ्यासू लोकप्रतिनिधी घरी बसवून आपण संजय गायकवाड, संजय शिरसाठ, गोपीचंद पडळकर, धनंजय मुंडे असे लोक विधानसभेत पाठवले आहेत. सध्या तर फक्त सुरूवात आहे, राज्यातील जनतेला अजून खूप काही पहायचंय.
लोकमान्य टिळक यांचे पणतू, ‘केसरी’चे संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ.दीपक टिळक यांचे आज दुखःद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! गेली अनेक दशके शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. लोकमान्य टिळकांपासून सुरू झालेला टिळक…

जयंतराव, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपण पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्या पदाला न्याय मिळवून दिला. अपार कष्ट आणि मेहनत घेऊन महाराष्ट्राच्या तळागाळात - मनामनात पवार साहेबांचे विचार प्रभावीपणे पोहोचविले. विदर्भातील पदाधिकारी आणि समस्त कार्यकर्त्यांच्या…

कष्टकरी, कामगार आणि माथाडी बांधवांच्या प्रश्नांसाठी लढणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लढवय्ये नेते, आ.शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचे मनापासून अभिनंदन ! त्याचं नेतृत्व संघर्षातून उभं राहिलं आहे. संघटनात्मक पातळीवर…

विदर्भ मुस्लीम फोरम आणि अल - इब्राहिम एज्युकेशन सोसायटी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आणि माझ्या हस्ते संपन्न झाला. दहावी, बारावी आणि विविध परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान केला. उज्वल भविष्यासाठी सर्वांना…



शास्त्रीय गायन विश्वात आगळं वेगळं स्थान असणारा 'अभंगवारी' हा कार्यक्रम नागपूर शहरात संपन्न झाला. कानसेन तृप्त करणाऱ्या या संगीत पर्वात सहभागी होता आलं, याचा विशेष आनंद आहे. विठू नामाच्या या अभंगांच्या गजरात तल्लीन होताना साक्षात पंढरीच्या वारीची अनुभूती आली. यावेळी सर्वांना…

रोहित... इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, विकल्या गेलेल्यांचा नाही. लढत रहा, आजचा हा संघर्षच उद्या तुझे सामर्थ्य असेल. @RRPSpeaks
कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. #ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या…
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंचे अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. ज्यांनी आपल्याला शिकवलं, घडविलं आणि ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. आज मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी…

माजी मंत्री, आमदार जितेंद्रजी आव्हाड यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 'मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते' पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! पक्षाचे प्रगत आणि पुरोगामी विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याच कार्य आपण…
