Saurabh Koratkar
@saurabhkoratkar
Journalist | Criticizer | Investment learner | Market enthusiast | Experimental chef | News Anchor | Ex. TV9 Marathi, Abp majha (Views are personal)
- माझ्या आयुष्यातले पहिले सुपर हिरो -रयतेच्या काडीलाही हात न लावण्याचा आदेश देणारे -शत्रुच्याही स्त्रीची अब्रु वाचवणारे -सर्व धर्म जातीयांना स्वराज्यात माणुसकीने वागवणारे -रयतेच्या पाणी प्रश्नाबद्दल, शेतकऱ्यांबद्दल सजग असणारे -कर घेतानाही सहानुभुतीपुर्वक विचार करणारे -सैन्यातल्या…

सध्या मार्केटमध्ये सगळीकडे ISI मार्क असलेले ओरिजनल फर्निचर शीट म्हणून फेक शीट ओरिजनलच्या भावाने खपवल्या जात आहेत.तसेच इंटेरियर डिझायनर आणि कंपन्या अशाच शीट वापरून लोकांकडून प्रीमियम रेट आकारून थर्ड क्लास फर्निचर बनवून देत आहेत.त्यासाठी माझा मित्र Vinay Belhekar इंटेरियर कंपनी…


आईच्या डोळ्यासमोर 4 वर्षांची चिमुरडी 12 व्या मजल्यावरून पडली
‘बालपणीचा हिरो’ सुप्रसिद्ध WWE सुपरस्टार हल्क हॉगन यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाल. Cardiac arrest मुळे मृत्यू झाल्याची माहिती.

प्लास्टिक पेक्षाही खूप धोकादायक पर्यावरणाला काय आहे? ?? दगड खाणी - जेथून दगड , काँक्रेटसाठी खडी, ग्रीट , क्रशड रेती तयार होते व सिमेंट प्लांट आणि आर एम सी प्लांट - जेथे सिमेंट + खडी + दगडा पासून तयार केलेली क्रशड रेती - यांचे पाण्यासोबत मिश्रण करून काँक्रेट तयार करतात.…

बीडच्या धूनकवाड गावातल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी असा प्रवास करावा लागतो
"राजकीय कुटुंबात जन्म घेतला म्हणून दादागिरीच लायसन घेऊन येता का?" पोलीस बॉईज संघटनेची रोहित पवारांवर कारवाईची मागणी
प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेधच आहे . पण तरी आंबेडकरी लोकांनी निषेधाचा निवद दाखवण्याआधी आणि नारळ फोडण्याआधी एक सूचना निवेदन आहे . संभाजी ब्रिगेड भाषा बहुजनाची वापरते आणि काम फक्त मराठा केंद्रित मंत्र्यांचे करते . म्हणजे शरद पवारांचे अजित पवारांचे वगैरे…
संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट इथे काळ फासण्यात आलं. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळं फासलं.
5 ते 10 % अपवाद सोडला तर मुंबईत मराठी माणूस आता फक्त पूर्वजांच्या कृपेने उरलेल्या BDD, SRA, MHADA, redevelopment building मध्येच उरलाय. बाकी सगळे मराठी कधीच बाहेर फेकले गेलेय. मराठी माणसाच्या चाळी तोडून उभ्या राह्यलेल्या बिल्डिंग मध्ये ना सार्वजनिक गणेशोत्सव होत, ना होळी ना…
1. संजय गायकवाड मारहाण करून सरकारला अडचणीत आणतात. मुख्यमंत्र्यांनी निषेध करूनही गायकवाड कृतीच समर्थन करतात. 2.प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांच्या धोरणाविरोधात असलेल्या मोर्च्यात सहभागी होतात. आणि आता लगेच संजय शिरसाट, श्रीकांत शिंदे याना इन्कम टॅक्स च्या नोटीस येतात. त्यामुळे…
आमदार आहे का गुंड? पोटासाठी प्रामाणिक पणे काम करणाऱ्याकडून चूक झाली तर तुम्ही गुद्दे मारणार का?
कोणी न मागता शक्तीपीठचा हट्ट... इथं मागून पण रस्ते नाही? रस्त्यात इतके खोल खड्डे की रुतलेली बस काढायला २ ट्रॅक्टरला १० तास लागले.. रस्त्यांना कंटाळून खेड तालुक्यातल्या ३ गावांंची बस सेवा बंद करण्यात आलीये. शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या शक्तीपीठ पेक्षा या गावांना जगाशी जोडणारे रस्ते…
इरावती कर्वे यांनी मांडलेला प्रश्न विचार करायला लावणारा होता.त्याच खंडन करण्यासारखी माहिती माझ्याकडे नव्हती. पण या ट्विट वर अनेकांनी महत्वाची माहिती दिलीये. त्यानुसार महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांचं कुलदैवत विठ्ठल आहे. तसच इतिहासात यादव कुळाच कुलदैवत सुद्धा पांडुरंग होता असाही…
विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, विठुमाऊली महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहे पण महाराष्ट्रातल्या कोणाचंच कुलदैवत विठ्ठल का नाहीये? - इरावती कर्वे
हिंदुंच्या देव्हाऱ्यात बुद्ध का नाही? असं विचारायचं आणि नंतर विठ्ठल म्हणजे बुद्धच आहे असं म्हणत संतांच्या अभंगातले बुद्धाचे उल्लेख सांगायचे... यालाच फुरोगामीत्व, हिपोक्रसी, दुटप्पीपणा असं म्हणतात.
विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, विठुमाऊली महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहे पण महाराष्ट्रातल्या कोणाचंच कुलदैवत विठ्ठल का नाहीये? - इरावती कर्वे
उद्धव आणि मला एकत्र आणण्याचा अख्या हयातीत बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं- राज ठाकरे
महाराष्ट्राचा बिहार झाला असं न म्हणता बिहारला महाराष्ट्र गुन्हेगारीत मागे टाकतोय का? -जालन्यात स्वतःच्या मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांनाच बेदम मारहाण करण्यात आलीये... निधोना रोडवरच्या यमुना रेसिडन्सीमधली ही घटना आहे.
"शिवभोजन" थाळीच्या नावाने सुरू असलेला "भ्रष्टाचार".... सरकारी अनुदानासाठी शिवभोजन थाळी खाल्लेल्याचा फोटो आणि आधार कार्ड लागतं. इथे जेवण न देताच भोजनकर्ते दाखवण्यासाठी त्यांचे फोटो आणि आधार कार्ड नंबर घेतला जात. माझे मित्र गणेश पोकळे बीड मध्ये असताना त्यांनी चित्रित केलेला…
एक आहे लातूर जिल्ह्यातील अंबादास पवार नावाचे शेतकरी.... आणि दुसऱ्या आहेत नागपूरच्या प्रयोगशील शेतकरी कांचन गडकरी. ज्या मंत्र म्हंटल्याने उत्पादन वाढतं असा दावा करतायत....