KarmYogini
@SoftlyR_04
||शिव सदा सहायते||🔱
Happy Birthday Uddhav Thackeray! May karma continue to catch you up for your deeds. जय महाराष्ट्र !
पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी 'जलयुक्त शिवार' योजनेचे योगदान व जलसंधारणाचे महत्त्व सांगणारा हा माझा विशेष लेख... नक्की वाचा. #Maharashtra #JalyuktShivar #WaterConservation epaper.deshonnati.com/editionname/Na…
कुठल्याही शुभ प्रसंगी सगळे जुने वैर वगैरे विसरून.. शुभ चिंतन करावे अशी आपली संस्कृती..🙏 म्हणून सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏 परंतु आपला हात धरणारा शत्रू आहे की मित्र..?? हे तुम्हाला या वयात देखील कळू नये ह्याचे नवल वाटते भो..🤦😂
शिवसेना पक्षप्रमुख, सर्वच वादळात दीपस्तंभा प्रमाणे खंबीर राहणारे माझे मित्र उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जय महाराष्ट्र !
चंद्रपुर च्या त्या 14 गावच्या लोकांनी दोन्हीं राज्याच्या कारभार, राजकारण बघितले तेलंगणा सरकारचे काम कमी आणि महाराष्ट्र सरकारकडून जमिनीचे पट्टे देण्याची घोषणा... @Dev_Fadnavis
चंद्रपुरातील 'त्या' 14 गावांचा ग्राऊंड रिपोर्ट महाराष्ट्र सरकारकडून जमिनीचे पट्टे देण्याची घोषणा... तिथल्या लोकांनी दोन्हीं राज्याच्या कारभार, राजकारण बघितले तेलंगणा सरकारचे काम कमी आणि आश्वासन जास्त पण अस्मेबली मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यानी आश्वासन नाही काम @Dev_Fadnavis
चंद्रपूरच्या १४ गावांना जमीन पट्टे देण्याची महाराष्ट्र सरकारची घोषणा ग्रामीण विकासासाठी महत्त्वाची पाऊलवाट ठरेल; स्थानिकांना हक्काचे अधिकार आणि स्थैर्य मिळणार. @Dev_Fadnavis
माझ्या लाडक्या मित्रांनो. नवे मित्र, आणि जुन्या शत्रू वर कधीच विश्वास ठेवू नका..🙏 माझ्या या "वाक्याचा" अर्थ त्यांनाच कळेल.. ज्यांनी बाळासाहेबांच्या काळातील लोकप्रभा वाचले असेल..😂 निछछीतच मला आपल्या सोनियानीय माजी कुटूंब प्रमुखांछी चिंनता वाटते भो..😂🤔😬
😂🔥
पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांचा छापा ! छाप्यात राष्ट्रवादी शरद पवार गट नेत्या रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर ह्यांनाही अटक ! एकनाथ @EknathGKhadse खडसे #CD बाहेर काढणार होते ती राहिली बाजूला इकडे त्यांच्याच जावयाचे लफडे बाहेर येत आहेत ! 🥹
😂 कधी न सुधरणारे आपले संजय राऊत जी 🤣🤣🤣
महाराष्ट्र सरकारकडून जमिनीचे पट्टे देण्याची घोषणा 🔥 चंद्रपूरातील १४ गावांना @Dev_Fadnavis न्याय देणार🙏💯
तेलंगणा राज्यातील 14 गावातील नागरिकांना महायुती सरकारने जमिनीचे पट्टे देण्याची घोषणा केली , आणि तिथल्या लोकांनी दोन्हीं राज्याच्या कारभार, राजकारण बघितले तेलंगणा सरकार काम कमी आणि आश्वासन जास्त, पण अस्मेबली मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis ह्यांनी लोकांना+
महाराष्ट्र तेलंगाना सीमेवर असलेले १४ गांवे आता महाराष्ट्रात विलीन होण्यास तयार झाली आहेत कारण की मा मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस जींमुळे आता ह्या १४ गांवातील नागरिकांना जमीनी पट्टे देण्यात येणार आहे @Dev_Fadnavis Ji
14 गावांना मिळणार न्याय. त्यांना त्यांचा हक्क मिळणार ;तेथील नागरिकांना तेथील जमिनी आता महाराष्ट्र सरकार कडून मालकी हक्काच्या होणार. तेलंगाणा काँग्रेस सरकारच्या कानाखाली जोरदार चपराक.....!! धन्यवाद. @Dev_Fadnavis जी
हा आहे सामान्य जनतेला महाराष्ट्र सरकार विषयी असलेला विश्वास.. म्हणून बळजबरीने नव्हे तर स्वतः हून महाराष्ट्रात येण्यास सहमत आहेत. धन्यवाद देवा भाऊ @Dev_Fadnavis
महाराष्ट्र सरकारकडून जमिनीची पट्टे देण्याची घोषणा. 👏👏 महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवर वादात असलेले 14 गावे दोन पक्षाच्या वादात असलेल्या जनतेचा प्रश्न मार्गी लावणार आपले मुख्यमंत्री साहेब. मुख्यमंत्री साहेबांनी एकदा ठरवले की ते शंभर टक्के करूनच दाखवतात.🔥🔥 @Dev_Fadnavis .
काँग्रेस सारखा आश्वासनांचा खेळ नाही माननीय मुख्यमंत्री ह्यांच्या प्रयत्नातून आता त्या 14 गावांना मिळणार स्वतःच अस्तित्व. तेलंगाणा काँग्रेस सरकारचा पोरखेळ आता थांबणार. @Dev_Fadnavis धन्यवाद तुमचे
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis देवा भाऊंचे तोंड नव्हे तर काम बोलत असते. दलित आणि बहुजन बहुसंख्य असलेल्या या १४ गावांची तेलंगण सरकारने एवढी वर्षे निव्वळ फसवणूक केली. परंतु देवा भाऊंच्या निर्णयाने या सीमावर्ती भागातील मराठी बांधवांमध्ये महाराष्ट्राप्रती विश्वास निर्माण झाला आहे 🙏
बरं चला आम्ही अंधभक्त आहोत मान्य! सबंध महाराष्ट्राची जनता पण? आता तर सीमेलगेतची एक नाही दोन नाही तब्बल चाळीस गावंपण? तीही महाराष्ट्र देशा विलीन होऊ पाहतायत. त्यांनाही माहितीये देवाभाऊंचे सरकार नुसत्या वल्गना नाही तर खरोखर कामं करतं! @Dev_Fadnavis म्हणजे विश्वसनीय नेतृत्व!!🫱🏼🫲🏾
महाराष्ट्रातील जनता जाणून आहे कार्य हे फक्त देवेंद्रजीच करू शकतात. कित्येक वर्ष जे भिजत घोंगड पडल त्याचा निवाडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी लावलाच. @Dev_Fadnavis
महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील 14 गावांना महाराष्ट्र सरकार जमिनीचे पट्टे देतील त्यामुळे या गावातील नागरिक आता महाराष्ट्रात विलीन होण्यास उत्सुक... या निर्णयासाठी माननीय मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis याचे खूप अभिनंदन 💐